Saturday, July 07, 2012

मुंबई ची पाणी समस्या

मुंबई मध्ये पाउस सुरू झाला की लगेच उपनग्रीय गाड्यांची वाहतुक वरचे वर पाणी साचल्यामुळे बंद होते.त्याने खोळंबा होतो व जन जीवन असुरळीत होते. यासाठी एक उपाय सुचवु शकतो तो म्हणजे रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टिम. मुंबई मध्ये असलेल्या सर्वच ईमारती च्या गच्ची वर रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविल्यास पावसाचे पडणारे पाणी हे साठविले जाईल व ते भुयारी गटारी मार्गे रेल्वे व अन्य वाहतुकीचे मार्ग ठप्प करणार नाही. हा उपाय नाविन्यपुर्ण आहे.

Sunday, October 30, 2011

I am checking this first time.

 

ATT00089

Friday, August 19, 2011

Electric power for urban cars




The Mumbai the city of Joy has a legacy of various transportation models. Earlier during the British raj we had a public mode of transportation called Trams. In electrical engineering term it is known as traction which means an electric driven vehicle which runs on electric supply from over head wires through either pantograph such as in sub urban local trains still used or else some suspended cable. Due to various reasons the trams were closed and till later some years they were still run in some parts of Kolkata too. Here I propose the public transport vehicle be modified to use as personal car. How; see here.

I am going to suggest you a point which are in my mind since past few months. In US and European Union and some developed countries people have already started using electricity to run their domestic personal vehicles like cars etc. here in India too some of the companies have introduced and launched two wheelers running on electric power. Even while browsing on the internet I somewhere found Indian car / automobile manufacturer’s interests in electric cars.

Here where I would like to suggest you:

1) The major hindrance people face will be recharging the battery of the cars. How often the battery needs to be recharged and the limit of kilometers it can travel at a stretch without recharge will be crucial. Here we can modify the vehicle by providing an external electric supply through over head cables as the local trains runs. That means the car will run on both power sources first on its own battery and while it reaches to main road it will get from over head cables. This modification will be useful even for car pooling too.

2) The usage of the common electricity can be metered through any means and will be paid by the car owner on monthly billing basis or even prepaid can be set.

3) This unique concept can be launched and managed professionally by some of automobile manufacturers only having both automobile and electric companies as subsidiaries. We can even introduce some non profit sector agencies for monitoring the same schemes in cities and urban areas.

I thought it was my duty to suggest this and it may help us to save and manage valuable petrol and diesel being burnt everyday for personal car usage.

Friday, January 28, 2011

India – Non formal model at its core

Swami Vivekananda has said:
Each soul is potentially divine; the goal in life is to manifest the Divinity within by controlling the nature internal or external. Do this work or worship, psychic control or philosophy by one or more or all of four. This is the whole of religion. All the doctrine or dogmas, temples or rituals, books or forms are nothing but secondary details.

We Indian understand this thoroughly. Even more than Swami Vivekananda too in all letters & spirits. We have always termed all formal ways and methods as secondary and primarily followed the spiritual ways. It manifests in our mundane affairs too as well. All of our governance and administrative models were formal but yet they were practiced through spirits only. Strict formalities were flexibly molded and only essence was taken into considerations.

British rule did the most cruelty upon us; they cursed us by introducing us RIGID FORMAL INSTITUTIONS. Even Mughals also did not changed our indigenous systems of governance & administrations tried to get friendly our and then got melted into our flow. While the British rule harmed the system by introducing RIGID FORMAL INSTITUTIONS. All types of formalities involved became mandatory to perform the way British Rule liked and preferred.

As voluminously described by Sri Dharampalji in his book named as “The Beautiful Tree” we had non formal indigenous education system. This was studied and reported by the contemporary British collectors in respective Zillas in India. Book refers and narrates that we always had non formal education system. The Apprenticeship or the “On the Job” training method has been developed by Indians since ages. All trades and craftsmanship has been passed over to coming generations through same method only. While the British rule, Lord Macaulay insisted and implemented formal education systems. He further declared that Indian schools run should mandatory have its own building and the Trust running the school must be registered under Trust Act or Society Act. Naturally 80% of Indian schools running had to close and then the British Rule introduced their Formal education systems.

Let’s come to our main issue of RIGID FORMAL INSTITUTIONS. We all know even if we have a forged degree of M.B.B.S. we can’t save life of a patient. But yet the RIGID FORMAL INSTITUTIONS have their paper work ready and handy. We also say and quote that a truck load of paper work can be just pushed aside just one single word of Truth. Post independent era we also continued with the RIGID FORMAL INSTITUTIONS and hence just paper formalities are continuously followed without getting the real zeal.

But unknowingly India has produced a wonder and we should be proud that we have a legacy of Voluntary organizations so called as NGOs (not for profits or Charity organizations). The growth and development of Voluntary organizations has really leaded the India where it is right now. The role and participation of the states and central government can be easily challenged and doubted. The extent and the real reach of formal institutions have certainly their own limitations. Had we not have the legacy of Voluntary organizations in various filed we would have been in real deep trouble. The business legends Tatas have all companies owned by the Tata’s Trusts and we all know that the profits earned by Tata Company’s goes to charity through Tata Trusts. We all know that such voluntary organizations are tirelessly working in the interests of people and are supporting many noble and charitable causes. All of our education institutions fall under the categories of Voluntary organizations since they are run by some or other society or Trust. Many such Trusts/ Organizations have been taken over by Governments and have made mandatory for appointing Governmental representative on the Governing councils of such institutions.



We fail to observe such example in reverse order. The role and participation of Voluntary organization in governmental organization and machinery remain silent and has been weak enough. It can be really increased and enhanced by allotting more powers to them. In order to get Voluntary organizations more powerful and making their participation we should make mandatory to ensure the implementations of every Government schemes through such Voluntary organizations.

May I suggest your kindness to reduce the corruption in governance and administration to enhance and encourage the participation of voluntary organizations. Their enhanced participation will enable us the fully transparent and result oriented implementation of government schemes.

Class war a poetic myth

1) The so called Communist and socialist philosophies believe and have based their entire theory on class war. Accordingly they have divided the human society between 2 halves as the haves and have not’s. Both have a clash between themselves and haves exploit the others and are enjoying the entire wealth on the earth. Therefore a pressing need is felt to bring a socio-political revolution and the wealth should be under direct custody of the state and society should get equal rights over the wealth. This is how the theory has been made written and huge history since past 100-125 years witness it.
2) If we browse through the classical oriental and occidental literature both poetry and prose we often found that always there has been wars and battles between two kings and empires. Any country having a history of more 2000 years of documented shows same. We often found that the so called haves the rich and wealthy section of society kept themselves busy in fighting among themselves means only haves fight with the Haves and vice versa they have not’s too keep themselves busy with quarrelling among themselves.
3) It was suddenly flashed in literature and poetry and new form of clash was started shown in the media too. The literature and poetry based on such class war theory started getting philosophical support and then it got established that there is a call war. In reality the Tata’s are fighting with the Birlas, and Ambani’s are busy in tackling their business rivalry corporate. In fact the Haves and the have not’s live mutually together in the society and so the show is still going on and on.
4) The year 2008-2009 witnessed a huge global melt down and all haves had to shatter down their wealth by billions of dollars, despite they haven’t recovered from the global fiscal calamity since past 3-4 months we are getting news of huge charity amounts being donated by all the haves from all over the world. Its puzzle to me.
5) The Russia and the China largest sponsors and supporters of the Communism and the socialism have underwent a huge socio and political changes into their systems during past 20 odd years and at present they are far different than what they were supposed to be.
6) I personally doubt that they have come out of this poetry myth of class wars, but unfortunately India has not seen the realization in this myth. We still see and look at the hero of any cinema, drama and novel or short stories as a revolutionary who stands apart and fight for the poor the have not’s. it has indirectly generated millions of rupees wealth in art, literature, poetry and cinema industry and has nurtured the Naxalism. 7) We must come out of this myth immediately ban such so called class war theory and must come out of such wonderland.

वर्गलढा एक कविकल्पना

१) साम्यवादी आणि समाजवादी विचारसरणी वर्ग लढ्यावर आधारित आहे. त्या अनुसार समाजात २ वर्ग आहेत, १ आहे रे आणि दुसरे नाही रे. आहे रे नाही रेंचे शोषण करून श्रीमंत होत असतो आणि या दोन वर्गांचा लढा सामाजिक आणि राजकीय क्रांती च्या रूपाने उभा करून समाजात समानता आणणे हे यांचे उद्देश्य आहे / होते. २) पण प्रत्यक्षात पूर्वेत आणि पश्चिमेत दोन्ही कडील देशात जर अभिजात साहित्य वाचले तर असे दिसून येते की २ राजांमधेय्च लढाया झाल्या आहेत. गेल्या १०० वर्षांतील काव्य नाट्य, साहित्य कृतींमध्येच फक्त वर्ग लढा इ वाचावयास मिळते आहे. आजही टाटा बिर्लाशी लढतो आहे, अंबानी त्यांनाच समकक्ष अश्या स्पर्धकांशी लढतो आहे. आहेरे आणि नाहीरे तर मिळून मिसळून एकत्र उद्योग, समाज इ चालवीत आहेत. ३) मुळात हे दोन वर्ग समाज रथाचे २ चाके आहेत. त्या दोन चाकांमध्ये अंतर आहे त्या अंतरामध्येच तर समाजाचा रथ चालू आहे, जर हे दोन्ही चाके एकत्र आली तर समाज रथ कोसळून पडेल. वर्ष २००८-०९ मध्ये खुपा भयंकर अश्या आर्थिक आपत्ती आल्या होत्या. आजही आहेरे वर्ग त्यातून पुरेसा सावरला देखिल नाही. पण तरीही गेल्या ३ महिन्या पासून सगळी कडून करोडो डॉलर्स च्या देणग्या जाहीर होत आहे असे दिसते आहे. ४) चीन व रशिया हे दोघेही साम्यवादी देश गेली २० वर्षांपासून आप आपल्या देशात दूरगामी व मूलभूत असे परिवर्तन करून केव्हाच मोकळे झाले आहेत. आजचा रशिया व चीन हा १००% साम्यवादी देश नाहीच मुळी. ५) पण भारत मात्र अजूनही कला, नाटके, सिनेमा साहित्य व काव्य प्रांताद्वारे अजूनही नायक म्हणजे क्रांतिकारी व तो आहेरे ना धडा शिकवून नाहीरे चे राज्य स्थापित करणारा तारणहार असेच समजून चालीत आहे. यात हजारो करोडो रुपयांचे सिनेमा, नाट्य, साहित्य उद्योग पोसला जात आहे त्याही पेक्षा खतरनाक नक्षलवाद हि जोपासिला जात आहे. मूलभूत चूक न सुधारणे हे आम्हा भारतीयांचे दुर्दैव आहे.

Tuesday, May 04, 2010

सरकारी नोकरी ल फायदे

इंग्रज या देशात आले तेव्हा भारताची लोकसंख्या होती ३०कोटी पण त्यंचे कडे माणुसबळ होते मर्यादित म्हणून त्यानी स्थानिकाना सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त केले. त्यासाठी त्याना पगारा व्यतिरिक्त राहेत घर कार्ण नोकरीत बदली होउन अनेक ठिकणी जावे लागेल, तसेच पेन्शन फंड इ. द्यावे लागत होते. पुन्हा इंग्रजानाही नियुक्त करताना या सगळ्या सोयी सुविधा त्याही अधिकाधिक प्रमाणात द्यावे लागत होते कारण त्याना माणुसबळ "विकत" घेणे क्रमप्राप्त होते.
आता आज भारत सरकार हि माणुसबळ अवाच्या सवा किमत मोजून "विकत" घेत आहे ते कित सयुक्तिक आहे. माझे मनोगतिना विनम्र निवेदन आहे कि त्यानी प्रामाणिक पणे आपले मत नोंदवावे. नुकताच चालू झालेला मुंबई उपनगरी मोटरमन चा संप हे कशाचे उदाहरण आहे?

Friday, May 08, 2009

राज्य आणि राजधानी शरणता - "शतरंज के खिलाडी"

इंग्रजान्चे राज्य नविनच सुरू झाले तो पर्यंत आपल्या देशात ग्राम पंचायत गावाचा शेतसारा गोळा करित असे. तो शेतसारा हा धान्य रुपाने गोळा होत असे व त्यातिल २५% भाग हा राजाच्या खजिन्यात जमा होत असे. यालाच पेशवाई / शिवशाहित चौथाई असे म्हणत. उरलेला ७५% महसुल ग्राम पंचायतिच्या देखरेखित गावाच्या विकास कार्यान्साठी होत असे. म्हणून राजधानित कोणिही राजा राज्य करित असे वा जुलुम करित असेल त्याची प्रत्यक्ष झळ सर्व सामान्य जनतेस पोहोचतच नसे. म्हणून वर वर बघता भारतीय जनता उदासीन दिसत असे. हिच पद्धत मुघली अमलातही होति।

पण इंग्रजानी मात्र शेतसारा हा केवळ रोख रुपयान्मध्ये घेण्यास सुरुवात केली. तसेच १००% शेतसारा हा सरकारी खजिन्यात जमा करून घेउ लागले. त्याने जनता केवळ राज्यास आणि राजधानीस शरण गेलि. जे काम स्थानिक ग्राम पंचायती मार्फत बीनबोभाट होउ शकते ते करण्यास संपुर्ण जिल्ह्याच्या यंत्रणेशी खोखो पिंगा घालित करावे लागते. आता मात्र आपल्या हाती केवळ मतदानाचा अधिकार आहे. पुर्वी चा उदासीन भाव जो प्रेमचंदांच्या "शतरंज के खिलाडी" ह्या कथे व त्याच नावने बनविलेल्या सिनेमामध्ये दाखविले आहे कि युद्ध असो वा काहिही आपण असेच उदासीन बसून राहणार. तेव्हा आपल्या हाती ७५% तरी होते ज्या योगे आपण स्थानिक ग्रामपंचायतिचे मार्फत आपले हित साधून तरी घेत होतो पण आता मात्र उदासीन राहून फार मोठी चुक करित आहोत. आत मात्र निवडणुकित आपले सर्वस्व पणाला लागले असते पण तरिही सरळ गावाला निघून जाउन आत्मघात करून घेत आहोत.

Monday, May 04, 2009

लोबी आणि बुली

मराठी माणसाचे मुख्य २ उणिवा आहेत.
१) लोबी: दबाव गट - मराठी माणुस हा नेहेमी एकटा पडतो त्याच्या साठी कुणिही वाली नसतो. समान धंद्यातिल गुजराती वा मारवाडी समाज हा नेहेमी त्यांच्या समाजाची टेलीफोन यादी वापरून नेहेमी आपला माणुस शोधून काढतो आणि त्यांचा वापर करतो. आपण नेहेमीच इथे मागे आहोत. धंदा हा केवळ स्पर्धेमुळेच विकसित होतो. ४ लोकांच्या सहकार्याने नेहेमी पाठबळ मिळते.
२) बुली - दबाव तंत्र: केवळ पैसा/ भांडवल वापरून कामे घेतली जात नाहित तर आपल्या पुरवठादारान्वर पुरेसे दबाव हि आपण ठेवले पाहिजे. इथेही अन्यत्र समाजी पुढे आहेत.
खरे तर ह्या फारच मोठ्या उणिवा आहेत. आज दिल्लितही मराठी टक्का कमी का त्यचे उत्तरही हेच आहे. लोबि आणि बुली चा अभाव. फार गरिब धोरण ठेवून चालत नाही तर दबाव तंत्र हि आवश्यक असते. गेली ५० वर्षे महाराष्ट्रात कॉंग्रेस चा मुख्य्मंत्री आहेत पण आय. ए. एस. अधिकार्यंची बदली करण्यात मायवती नेहेमी पहिल्या आहेत पण मराठी मुख्यमंत्री ते सहजगत्या कधिच करू नाही शकत.

Tuesday, April 28, 2009

नमने वाहुनी सुमने उधळा जयजयकार करा

नमने वाहुनी सुमने उधळा जयजयकार करा
नाशिकच्या नररत्नांचे हौतात्म्यशताब्दी वर्ष
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिपर्वाचा विसाव्या शतकातील पाया म्हणजे अभिनव भारत. नाशिकच्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे देशकार्य, समर्पित जीवन आणि तेजस्वी बलिदान स्वातंत्र्यसंग्रामात फार मोलाचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडहून ब्राउनिंगची पिस्तुले पाठविली, पैकी काही नाशिकात पोहोचली. आणि त्या पिस्तुलांचा वापर करायला अनेक कणखर हात सरसावले.
लोकशाही व स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या इंग्रजांनी हिंदुस्थानात साम्राज्यशाही, अत्याचार आणि दडपशाही चालविली होती. कुणालाही तुरुंगात धाडायला पुरावे, पंच वगैरेची गरजच नव्हती. भयानक छळ करून हवे ते कबुलीजबाब कोवळ्या तरुणांकडून जबरदस्तीने लिहून घेतले जात व पुढे न्यायालयात अभियोग उभा राहिला असता तसे निवेदन करूनही ते सर्व जबाब आरोपींविरुद्ध ग्राह्य धरले जात असत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वडील बंधू बाबाराव सावरकर यांना कवी गोविंद यांच्या कविता प्रसिद्ध केल्याबद्दल काळ्यापाण्याची जन्मठेप सुनावण्यात आली.
स्वतः:ला सुसंस्कृत म्हणवून घेणारे इंग्रज ज्या कशाने हिंदुस्थानची अस्मिता जागी होईल, स्वाभिमान जागे होईल वा क्षात्रतेज जागे होईल असा संशय सुद्धा येणारे सर्व साहित्य जप्त करीत असत व ते साहित्य बाळगणे, प्रसिद्ध करणे, वितरीत करणे वा वाचणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरविला जात असे. कवी गोविंद म्हणजे तेच ते सुप्रसिद्ध ’रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ या काव्याचे जनक. वयाच्या आठव्या वर्षी अपंगत्व आलेले गोविंद यांचे कवित्व बालपणापासूनच दिसून आले होते. सुरुवातीला लावण्या व शृंगारिक काव्य करणाऱ्या गोविंदांनी पुढे अनेक ओजस्वी काव्ये लिहिली ज्यावर सरकारने बंदी आणली. क्रांतिवीर बाबाराव यांना ज्या चार आक्षेपार्ह कवितांसाठी जन्मठेप दिली गेली त्या कवी गोविंदांच्या चार कविता
१) बोधपर पुरातन मौज- ७ वे कडवे:
पुढे माजतील परके राक्षस कोणी जरी अनिवार।काळ्यांचा कलिराजा त्यांना करील सिंधू पार ॥७॥
२)शिवजन्मकालीन लोकमनोवृत्ती - १० वे कडवे:
आर्यांचा हा परिसून धावा गहिवरला गणराय रे।शिवरूपे मग येऊन मारी त्या परदास्या ठार रे ॥१०॥
३) रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले - ९ वे कडवे
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।असा भूतकालीन सिद्धांत जाणा।स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले।रणावीण स्वातंत्र्य कोणा मीळाले॥९॥
४) श्री शिवास मावळ्यांची प्रार्थना - ९वे कडवे:
तेव्हा शिवनेरी। शिव आले। मुदित मावळे झाले।तेणे डळमळले। परतचे। सिंहासन जुलुमाचे॥९॥॥शिवबा! ये रे ये॥
पुढे या अपंग कवीसही सरकारी जुलूम व छळ यांना सामोरे जावे लागले, मात्र आपल्या कवितांमुळे बाबारावांना शिक्षा झाली याचा सल त्यांना कायम होता.
त्या काळी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन हा अत्यंत मग्रूर व जुलमी म्हणून कुख्यात होता. १८८८ साली हिंदुस्थानात आलेला मेसन टिपेटस जॅक्सन हा कालांतराने उत्तम मराठी व संस्कृतही जाणत असे. त्याला संस्कृतचे विशेष प्रेम होते. त्याने अनेक गरीब संस्कृत पंडितांना आर्थिक मदतही केली होती. त्याला गमतीने ’पंडित’ म्हटले जात असे व तोही असे म्हणत असे की गेल्या जन्मी मी या नाशिक क्षेत्रीचा ब्राह्मण असलो पाहिजे. मात्र तो कट्टर इंग्रज प्रथम होता. त्याच्या एक एक लीला जनक्षोभ वाढवितं होत्या. वयाने वडील असूनही तरुणांचे नेते म्हणून ज्ञात असलेल्या बाबासाहेब खऱ्यांचा छळ, त्यांच्यावर वारंवार सरकार विरोधी भाषणे केल्याचा आरोप ठेवत त्याने सातत्याने बाबासाहेबांच पिच्छा पुरवला व त्यांची वाताहात केली.
विद्याभूषण तांबेशास्त्री यांच्या बाबतही हाच प्रकार. कधी वंदे मातरम् च्या घोषणा दिल्यामुळे अटकसत्र. या सर्वाचा कळस ठरला तो गाडीवानाचा मृत्यू. एका उन्मत्त इंग्रज अभियंत्याने आपल्या मार्गात आला म्हणून भाऊसिंग या गरीब व निरपराध गाडीवानाचा लाथा बुक्क्यांनी मारून जीव घेतला. मात्र या प्रकरणात जॅक्सनने गोऱ्यांचीच बाजू घेत त्या प्रकरणात गोऱ्या अभियंत्यास निर्दोष जाहीर केले; पुढे खटला भरायचा प्रश्नच नाही. एकीकडे हे जुलूम आणि दुसरीकडे हुतात्मा मदनलाल धिंग्राने केलेला कर्झन वध वा त्या साठी स्वीकारलेले हौतात्म्य यामुळे नाशिकातील तरुणांचे रक्त सळसळू लागले.
उन्मत्त व हिंदद्वेष्ट्या जॅक्सनला यमसदनास धाडण्यासाठी पेटलेल्या तरुणांचे कट शिजू लागले. अखेर सर्व घडामोडींना निर्णायक स्वरूप आले व अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे व विनायक नारायण देशपांडे यांनी प्रत्यक्ष कामगिरी करायचे ठरले. मात्र जॅक्सन मुंबईला बढतीवर जाणार असल्याची खबर आली. नाशिक पालिकेतर्फे त्याला पानसुपारीचा समारंभ झाला. याच सुमारास किर्लोस्कर नाटक मंडळी नाशिकात होती. जॅक्सन नाट्यप्रेमी असल्याने विजयानंद नाट्यगृहात होणाऱ्या खेळाला बोलावून त्याचा सत्कार करायचे ठरवले. आणि हाच दिवस हिच संधी या क्रांतिकारकांनी साधायची ठरवली. दिनांक २१ डिसेंबर रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी भर नाट्यगृहात जॅक्सनला अगदी जवळून गोळ्या घालून ठार केले. अर्थातच त्याने सुटकेचा कसलाही प्रयत्न केला नाही. एकदा सरकारी दडपशाहीचा वरवंटा फिरू लागताच सर्व धागेदोरे हाती आले व अभियोग उभा राहिला. जॅक्सनचा वध हे केवळ एक निमित्त वा लक्षण आहे मात्रे हे क्षोभाचे द्योतक आहे व अन्यायाला आव्हान देण्याचा जनसामान्यांचा संग्राम आहे व खऱ्या अर्थाने हा सरकार उलथायचा लढा आहे हे सरकारचा ध्यानात आले होते.
भयानक छळ करून अनेकांकडून अनेक कबुलीजबाब लिहून घेतले गेले, जे पुढे अभियोगात नाकारत त्या छळग्रस्तांनी न्यायाधीशांना खरी हकिगत सांगितली पण त्याचा काहीही उपयोग नव्हता. अखेर सरकारने निकालपत्र जाहीर केले
१ हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे फाशी
२ हुतात्मा कृष्णाजी गोपाळ कर्वे फाशी
३ हुतात्मा विनायक नारायण देशपांडे फाशी
४ शंकर रामचंद्र सोमण काळ्यापाण्यावर जन्मठेप
५ वामन उर्फ दाजी नारायण जोशी काळ्यापाण्यावर जन्मठेप
६ गणेश बाळाजी वैद्य काळ्यापाण्यावर जन्मठेप
७ दत्तात्रेय पांडुरंग जोशी दोन वर्षे सक्तमजुरी।

ठाण्याच्या तुरुंगात असलेल्या या त्रयीसाठी १९ एप्रिल हा दिवस ठरला. त्या दिवशी सकाळी या सर्वांना उठवावे लागले इतके गाढ ते झोपले होते. एकदा निश्चय झाल्यावर चिंता कसली? हुतात्मा कान्हेरे यांनी तर असे सुचविले की पायाखालची फळी कशी ढकलायची ते सांगितले तर ते काम ते स्वत:चं करतील. असामान्य धैर्याचे ते तीन महान क्रांतिकारक ठाणे येथील कारागृहात दिनांक १९ एप्रिल १९०९ रोजी राष्ट्राला दास्यातून मुक्त करण्याच्या प्रयत्नात अभिमानाने फासावर गेले.
ठाणे मध्यवर्ती कारागृह
गेल्या रविवारी त्यांच्या हौतात्म्याला ९९ वर्षे झाली, म्हणजेच त्यांचे हौतात्म्य शताब्दी वर्ष सुरू झाले आहे. हुतात्मा कान्हेरे, कर्वे व देशपांडे या क्रांतिकारक त्रयीला सादर वंदन.
क्रांतिरत्न बाबाराव सावरकर
कवी गोविंद - गोविंद त्र्यंबक दरेकर
स्वातंत्र्याभिमानी बाबासाहेब खरे वकिल
हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे
हुतात्मा कृष्णाजी गोपाळ कर्वे
हुतात्मा विनायक नारायण देशपांडे
वामन उर्फ दाजी नारायण जोशी

Wednesday, February 18, 2009

बोले जैसा चाले त्याची वन्दावी पाउले

बोले जैसा चाली त्याची वंदावी पाऊले!
आपल्या घरात आपल्या मनात आपल्या स्वगतामध्ये आपण जसा उल्लेख सर्व जातियांचा करतो तोच आणि तसाच उल्लेख आपण जाहिर पणे लेखी व बोली मध्ये करावा. किमान तेवढे धैर्य तरी असावे. ब्राह्मणाना बामण जर मनात / घरात / स्वगतात म्हणत असू तर तसेच जाहिर पणे बोलावे. गेली पिढी तसेच करित होती पण आता मात्र खोटेपणा शिरला आहे गोंडस नावाने सम्बोधण्याचा. हा खोटेपणा संपवा. मनात एक आणि तोंडात दुसरेच लेखी तर तिसरेच असे न करता तिन्ही ठिकाणी मनसा, वचसा आणि कर्मणा तिन्ही स्तरावर आपण समस्त मानवजातिस एकाच संबोधनाने संबोधावे.
काल अश्याच अर्थाची प्रतिक्रिया मी मनोगतावर लिहिली होती पण प्रशासकिय लुडबुडिमुळे ति प्रकाशित झाली नाहि. तेवढे धैर्य नसेल बिच्यार्या प्रशासकामध्ये.

Tuesday, January 20, 2009

भारतीय नावांचे इन्ग्रजिकरण एक उहापोह

दाक्षिणात्यांची आडनावे आणि इंग्रजी अक्षरे
प्रेषक अवधूत कुलकर्णी (शनि., ३१/०५/२००८ - २१:१९)

अलिकडेच मनोगतावर दक्षिण भारतीय नेत्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाविषयी चर्चा झाली। या चर्चेतील प्रतिसाद वाचताना श्री। आजानुकर्ण यांनी दिलेल्या दुव्यातील यादी पाहण्यात आली। सर्व नावे पाहताना ती व्यक्तिनाम, आडनाव अशा पद्धतीने आल्यासारखी जाणवतात. मात्र अलिकडे दाक्षिणात्य लोकांची नावे वाचताना त्यांच्या नावाच्या प्रारंभी इंग्रजीतील अद्याक्षरे वापरलेली असतात. उदा. K. श्रीकांत, J. जयललिता, इ. अशी इंग्रजी अद्याक्षरे वापरण्याची पद्धत इंग्रजांच्या संपर्कातून सुरू झाली, हे उघड आहे. मला प्रश्न असा पडला, की ही प्रथा नेमकी कोणी, केव्हा व का सुरू केली? त्यापूर्वी नावे ठरविण्यासाठी नेमकी काय पद्धत असावी?

योगेश उवाच :
मूळात हि अशी अपभ्रन्शित आडनावे हि इंग्रजी / इंग्रजांच्या संपर्कातून सुरू झाली। उत्तर भारतात हि गुप्त चे गुप्ता मिश्र चे मिश्रा शुक्ल चे शुक्ला झाले। इंग्रजांच्या भारतीय भाषा शिकण्याच्या तर्हा निराळ्या होत्या. उदा. "दरवाजा बंद कर दे" हे वाक्य इंग्रज लोक "देअर वौज अ बेंकर डे (There was a banker day)" असे म्हणून करी सबब त्यांचे उच्चारण इंग्रजी तर्हेने होत असे. पुन्हा आपण मराठी भाषिक तर त्यंच्या साठी अधिकच उदार झालो होतो. इंग्रजी व्याकरणा सारखेच सन्स्कृत व्याकरण बनवून (टेलर मेड) घेतले गेले. उदा. प्रथम पुरुष एकवचन मुळ सन्स्कृत व्याकरणात स: असुनही आपण फक्त महाराष्ट्रात अहम असे करवून घेतले आहे. कारण इंग्रजाना समजाविणे सोपे जावे. सर्व प्रथम महाराष्ट्रातील शाळेत सन्स्कृत विषयाचे अनुवादाची भाषा इंग्रजी होती. सन्स्कृत विषयाचे शिकविणे हि "गम / गच्छ = टु गो" अश्या तर्हेने प्रचलित होते. मात्र महाराष्ट्राबाहेर मात्र सन्स्कृत पारंपारिक स्वरुपातच शिकविले जात होते व आहे.
शुद्ध मराठी
स्वामीयोगेश यांचा काहीतरी गैरसमज होतो आहे. इंग्रजांना विनाकारण दोष देऊ नये. त्यांना भारतीय उच्चार जसे ऐकायला आले तसे त्यांनी ते त्यांच्या सव्वीस मुळाक्षरांत लिपिबद्ध केले. इंग्रजीत आ-कारान्त शब्द नाहीत. ते आपण करतो त्या 'इंडिया' शब्दाचा उच्चार ते 'इन्डिअ' करतात. त्यामुळे इंग्रज, 'गुप्त'चे गुप्ता करणे शक्य नाही. मराठी भाषक आणि महाराष्ट्राच्या जवळपासच्या प्रदेशांतील लोक सोडले तर तमाम उत्तरी आणि दक्षिणी भारतीयांना कखगघ म्हणता येत नाही. ते काखागाघा असेच म्हणतात. अभिनेता अमिताभ बच्चनसुद्धा याला अपवाद नाही, हे त्याच्या दूरदर्शनवर पाहिलेल्या एका मुलाखतीवरून दिसून आले. मराठीतला सारेगमप कार्यक्रम हिंदीत सारेगामापा होतो. GUPT चा उच्चार गप्त होतो हे सांगायची गरज नाही. त्यामुळे इंग्रजांनी ऐकलेला गुप्तऽ हा उच्चार, रोमनमध्ये बरोब्बर लिहिला. इंग्रजांनी मराठी नांवा-गांवांची स्पेलिंगे इतकी योग्य केली होती की ती बदलण्याची आजतागायत आवश्यकता पडलेली नाही. ( Vasant, Wakde, Deo, Oke इत्यादी.)
हिंदुस्थानात नव्याने आलेल्या एका इंग्रज अधिकार्‍याला आपल्या चौकीदाराशी हिंदी बोलण्याचा प्रसंग दिवसातून दोनदाच येई, एकदा दरवाजा उघड म्हणून सांगायला आणि एकदा बंद करण्यापूर्वी. हे हिंदीत कसे सांगायचे ते त्याने आपल्या साहाय्यकाला विचारले. त्याने दोन वाक्ये सांगितली, 'देअर् वॉज़् अ ख़ोल्ड्(कोल्डचा अस्सल इंग्रजी उच्चार!) डे' आणि 'देअर् वॉज़् अ ब्राउन् क्रो'. आणि ही वाक्ये ऐकून, दारवान दरवाजा उघड आणि बंद कसा करतो ते त्या अधिकार्‍याला आयुष्यभर समजले नाही, अशी हकीकत आहे.
इंग्रजांना संस्कृत मराठी लोकांनी शिकवले हा भ्रम आहे. त्यांना शिकवणारे काशी-गया येथे असंख्य ब्राह्मण होते. आजही अमेरिका किंवा जर्मनी या देशांत संस्कृतचा जेवढा अभ्यास होतो, तेवढा महाराष्ट्रात होत नाही. वॉशिंग्टन विद्यापीठातील संस्कृत पुस्तकांची यादी संकेतस्थळावर आहे. तितकी पुस्तके पुणे विद्यापीठात नाहीत. हिंदू तत्त्वज्ञानविषक पुस्तकाची एक छोटीशी यादी दुवा क्र. १ इथे पाहा.
अहम् आणि सः हे दोनही शब्द मूलतः वेगळे आहेत. मराठी लोकांना इंग्रजांच्या सोयीसाठी सः चे अहम् केले हा निव्वळ जावईशोध आहे.
शुद्ध मराठी
स्वामीयोगेश यांचा काहीतरी गैरसमज होतो आहे. इंग्रजांना विनाकारण दोष देऊ नये. त्यांना भारतीय उच्चार जसे ऐकायला आले तसे त्यांनी ते त्यांच्या सव्वीस मुळाक्षरांत लिपिबद्ध केले. इंग्रजीत आ-कारान्त शब्द नाहीत. ते आपण करतो त्या 'इंडिया' शब्दाचा उच्चार ते 'इन्डिअ' करतात. त्यामुळे इंग्रज, 'गुप्त'चे गुप्ता करणे शक्य नाही. मराठी भाषक आणि महाराष्ट्राच्या जवळपासच्या प्रदेशांतील लोक सोडले तर तमाम उत्तरी आणि दक्षिणी भारतीयांना कखगघ म्हणता येत नाही. ते काखागाघा असेच म्हणतात. अभिनेता अमिताभ बच्चनसुद्धा याला अपवाद नाही, हे त्याच्या दूरदर्शनवर पाहिलेल्या एका मुलाखतीवरून दिसून आले. मराठीतला सारेगमप कार्यक्रम हिंदीत सारेगामापा होतो. GUPT चा उच्चार गप्त होतो हे सांगायची गरज नाही. त्यामुळे इंग्रजांनी ऐकलेला गुप्तऽ हा उच्चार, रोमनमध्ये बरोब्बर लिहिला. इंग्रजांनी मराठी नांवा-गांवांची स्पेलिंगे इतकी योग्य केली होती की ती बदलण्याची आजतागायत आवश्यकता पडलेली नाही. ( Vasant, Wakde, Deo, Oke इत्यादी.)
हिंदुस्थानात नव्याने आलेल्या एका इंग्रज अधिकार्‍याला आपल्या चौकीदाराशी हिंदी बोलण्याचा प्रसंग दिवसातून दोनदाच येई, एकदा दरवाजा उघड म्हणून सांगायला आणि एकदा बंद करण्यापूर्वी. हे हिंदीत कसे सांगायचे ते त्याने आपल्या साहाय्यकाला विचारले. त्याने दोन वाक्ये सांगितली, 'देअर् वॉज़् अ ख़ोल्ड्(कोल्डचा अस्सल इंग्रजी उच्चार!) डे' आणि 'देअर् वॉज़् अ ब्राउन् क्रो'. आणि ही वाक्ये ऐकून, दारवान दरवाजा उघड आणि बंद कसा करतो ते त्या अधिकार्‍याला आयुष्यभर समजले नाही, अशी हकीकत आहे.
इंग्रजांना संस्कृत मराठी लोकांनी शिकवले हा भ्रम आहे. त्यांना शिकवणारे काशी-गया येथे असंख्य ब्राह्मण होते. आजही अमेरिका किंवा जर्मनी या देशांत संस्कृतचा जेवढा अभ्यास होतो, तेवढा महाराष्ट्रात होत नाही. वॉशिंग्टन विद्यापीठातील संस्कृत पुस्तकांची यादी संकेतस्थळावर आहे. तितकी पुस्तके पुणे विद्यापीठात नाहीत. हिंदू तत्त्वज्ञानविषक पुस्तकाची एक छोटीशी यादी दुवा क्र. १ इथे पाहा.
अहम् आणि सः हे दोनही शब्द मूलतः वेगळे आहेत. मराठी लोकांना इंग्रजांच्या सोयीसाठी सः चे अहम् केले हा निव्वळ जावईशोध आहे.

योगेश उवाच -
इंग्रजी व्याकरणाचे फर्स्ट पर्सन "आय" एकवचन, व "वुई" अनेकवचन असे होते तसेच थर्ड पर्सन "ही" एकवचन , "दे" अनेकवचन असे असते। सन्स्कृत व्याकरणाचे प्रथम पुरुष अहम असे न होता सः , तौ, तान, (एकवचन, द्विवचन व बहुवचन) असे असते तसेच कुठलाही धातूचे रुप जसेः मि, वः, मः; असे चालविले जाते. परंतू महाराष्ट्राबाहेर हेच ति, तः, अंती असे शिकविले जाते. त्याचे तार्किक कारण काय असू शकेल? तसेच सन्स्कृत व्याकरणात काळ वेगळे असे नसून लट लकार, लंग लकार इ. असे शब्द आहेत जे महाराष्ट्रा तिल शाळेत शिकविलेच जात नाहि. परंतू अन्यत्र (अन्य राज्यातिल) शाळेतिल सन्स्कृत पुस्तके आणि सिद्धांत कौमुदी इ. ग्रंथ मात्र असेच सांगतात. त्याचे काय?

Wednesday, January 14, 2009

Why? Why? Why?

Why is the media here so negative?Why are we in India so embarrassed to recognize our own strengths, our achievements?We are such a great nation। We have so many amazing success stories but we refuse to acknowledge them। Why?We are the first in milk production.We are number one in Remote sensing satellites.We are the second largest producer of wheat.We are the second largest producer of rice.Look at Dr. Sudarshan , he has transferred the tribal village into a self-sustaining, self-driving unit. There are millions of such achievements but our media is only obsessed in the bad news and failures and disasters.I was in Tel Aviv once and I was reading the Israeli newspaper. It was the day after a lot of attacks and bombardments and deaths had taken place. The Hamas had struck. But the front page of the newspaper had the picture of a Jewish gentleman who in five years had transformed his desert into an orchid and a granary. It was this inspiring picture that everyone woke up to. The gory details of killings, bombardments, deaths, were inside in the newspaper, buried among other news.

In India we only read about death, sickness, terrorism, crime.. Why are we so NEGATIVE? Another question: Why are we, as a nation so obsessed with foreign things? We want foreign T.Vs, we want foreign shirts. We want foreign technology.
Why this obsession with everything imported. Do we not realize that self-respect comes with self-reliance? I was in Hyderabad giving this lecture, when a 14 year old girl asked me for my autograph. I asked her what her goal in life is. She replied: I want to live in a developed India . For her, you and I will have to build this developed India . You must proclaim. India is not an under-developed nation; it is a highly developed nation.Do you have 10 minutes? Allow me to come back with a vengeance.
Got 10 minutes for your country? If yes, then read; otherwise, choice is yours..YOU say that our government is inefficient.YOU say that our laws are too old.YOU say that the municipality does not pick up the garbage.YOU say that the phones don ' t work, the railways are a joke. The airline is the worst in the world, mails never reach their destination. YOU say that our country has been fed to the dogs and is the absolute pits.
YOU say, say and say. What do YOU do about it?
Take a person on his way to Singapore . Give him a name - ' YOURS ' . Give him a face - ' YOURS ' . YOU walk out of the airport and you are at your International best. In Singapore you don ' t throw cigarette butts on the roads or eat in the stores. YOU are as proud of their Underground links as they are. You pay $5 (approx. Rs. 60) to drive through Orchard Road (equivalent of Mahim Causeway or Pedder Road) between 5 PM and 8 PM. YOU come back to the parking lot to punch your parking ticket if you have over stayed in a restaurant or a shopping mall irrespective of your status identity… In Singapore you don’t say anything, DO YOU? YOU wouldn ' t dare to eat in public during Ramadan, in Dubai . YOU would not dare to go out without your head covered in Jeddah.YOU would not dare to buy an employee of the telephone exchange in London at 10 pounds (Rs.650) a month to, ' see to it that my STD and ISD calls are billed to someone else. ' YOU would not dare to speed beyond 55 mph (88 km/h) in Washington and then tell the traffic cop, ' Jaanta hai main kaun hoon (Do you know who I am?). I am so and so ' s son. Take your two bucks and get lost. ' YOU wouldn ' t chuck an empty coconut shell anywhere other than the garbage pail on the beaches in Australia and New Zealand ..Why don ' t YOU spit Paan on the streets of Tokyo ? Why don ' t YOU use examination jockeys or buy fake certificates in Boston ??? We are still talking of the same YOU. YOU who can respect and conform to a foreign system in other countries but cannot in your own. You who will throw papers and cigarettes on the road the moment you touch Indian ground. If you can be an involved and appreciative citizen in an alien country, why cannot you be the same here in India?
In America every dog owner has to clean up after his pet has done the job. Same in Japan.Will the Indian citizen do that here? ' He ' s right. We go to the polls to choose a government and after that forfeit all responsibility.We sit back wanting to be pampered and expect the government to do everything for us whilst our contribution is totally negative. We expect the government to clean up but we are not going to stop chucking garbage all over the place nor are we going to stop to pick a up a stray piece of paper and throw it in the bin. We expect the railways to provide clean bathrooms but we are not going to learn the proper use of bathrooms.We want Indian Airlines and Air India to provide the best of food and toiletries but we are not going to stop pilfering at the least opportunity.This applies even to the staff who is known not to pass on the service to the public.
When it comes to burning social issues like those related to women, dowry, girl child! and others, we make loud drawing room protestations and continue to do the reverse at home. Our excuse? ' It ' s the whole system which has to change, how will it matter if I alone forego my sons ' rights to a dowry. ' So who ' s going to change the system?What does a system consist of? Very conveniently for us it consists of our neighbours, other households, other cities, other communities and the government. But definitely not me and YOU. When it comes to us actually making a positive contribution to the system we lock ourselves along with our families into a safe cocoon and look into the distance at countries far away and wait for a Mr.Clean to come along & work miracles for us with a majestic sweep of his hand or we leave the country and run away.Like lazy cowards hounded by our fears we run to America to bask in their glory and praise their system. When New York becomes insecure we run to England . When England experiences unemployment, we take the next flight out to the Gulf. When the Gulf is war struck, we demand to be rescued and brought home by the Indian government. Everybody is out to abuse and rape the country. Nobody thinks of feeding the system. Our conscience is mortgaged to money.
Dear Indians, The article is highly thought inductive, calls for a great deal of introspection and pricks one ' s conscience too…. I am echoing J. F. Kennedy ' s words to his fellow Americans to relate to Indians…..
'ASK WHAT WE CAN DO FOR INDIA AND DO WHAT HAS TO BE DONE TO MAKE INDIA WHAT AMERICA AND OTHER WESTERN COUNTRIES ARE TODAY '

Lets do what India needs from us. Forward this mail to each Indian for a change instead of sending Jokes or junk mails.
Thank you,
Dr. Abdul Kalam

Wednesday, November 12, 2008

गेली ५० वर्षे मूंबई एक बाजारपेठ: नवीन पैलू


५० वर्षे मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
ईंग्रजानी मुंबईला प्रकाशझोतात आणि राजकिय वर्तुळात महत्त्वपुर्ण स्थान मिळवून दिले.
पुढे कालंतराने मुंबईने आपला विकास असंख्य उद्योगाद्वारे करून घेतला. पण यातिल एक महत्वपुर्ण मेख आपण समजुनच घेत नाही ति अशी किः

१) भारतात कुठलेही उत्पादन हे मुंबई मध्येच सर्वप्रथम बाजारात आणले जाते.
२) मुंबई चि भोळी जनताच आधी त्यची बकरा बनते. त्यानंतरच ते इतरत्र दुसर्या शहरान्मध्ये विक्रिसाठी उपलब्ध केले जाते. ते सुद्धा मुंबई बाजारपेठे मधिल आलेल्या अनुभवा पासून ते आवश्यकता असल्या सुधारणा करून सर्व भारतामध्ये मार्केट केले जाते.
३) ईतके असुनही प्रत्येक कंपनिच्या विक्री ची सखोल विश्लेशण केल्यास असे समजून येते कि मुंबई बाजारपेठेतिले विक्री हि
संपुर्ण भारता मधिल विक्रीच्या तुलनेत लक्षणिय आहे.
४) याचाच अर्थ असा कि भारतामध्ये सर्वात भोळी भाबडी जनता मुंबई मध्येच राहते. कारण ति त्याना काय काय नाही पुरविते?
आपल्या राहत्या भागात एखादे निवीन होटेल सुरू झाल्यास आपण स्वतः च त्याला भेट देण्या उत्सुक असतो पण भारतात अन्यत्र इतका स्वागतशिल समाज नसतो. किती तरी प्रलोभने द्यावी लाग्तात तेव्हा कुठे कोणी तरी येते नाही तर नाविन्याचे स्वागत तर दुरच त्याला अनुल्लेखानेच मारले जाते.
आपण सर्व सुजाण मराठी / मुंबईकर जनतेने आता कठोर आत्म-परीक्षण करून असे घाउक पणे बळी जाणे थांबविले पाहिजे. कोपराने भुई खणून आता तर पाताळात जाण्याची पाळी आली आहे.
सबब आता तरी थांबा आणि विचार करा.

Friday, October 03, 2008

मुलभुत हक्क आणि एस. इ. झेड.: संदर्भ टाटा नेनो प्रकल्प


सिंगुर प्रकरण एक प्रकाराने गाजले ते चांगलेच झाले. पण एका प्रकल्पाची हत्या केल्याचा आरोप सुश्री ममताजी वर लागला.
खरे खोटे काय ते ठरविणे हे ह्या चर्चेचे उद्देश्य नाहि. भारतिय घटने द्वारे प्रदत्त एका मुलभुत अधिकारान्बद्दल चर्चा मी येथे आमंत्रीत करीत आहे.
जसे भाषण, संचार इ. स्वातंत्र्य आहे तसेच स्थावर व जंगम संपत्ती संपादनाच मुलभुत हक्क सुरुवातिला होता.
पण सर्व प्रथम पंतप्रधान ज.ला. नेहरू याना समाजवादाची दारुची नशा अशी चढली होती के त्यानी हा अधिकार घटने दुरुस्ती द्वारे काढुन घेतला.
आज कश्मिर राज्याला असलेल्या विशिष्ट परिस्थिती मुळे आपण तेथे स्थावर व जंगम संपत्ती विकत घेउ शकत नाहि. पण इतरत्र घेउ शकतो.
पाकिस्तान, बांगलादेश मध्ये तर शत्रू संपत्ती कायदा आहे ज्यात निर्वासित झालेल्या हिंदुची संपत्ती स्थानीक नागरिक राजरोस पणे घेउ शकतात त्याची खरेदी विक्री हि करू शकतात. आज बहुराष्ट्रिय बैंकाना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे तर मग आमचे हात का बांधून ठेवले आहेत?
माझे तुम्हा सर्व सुविद्य मंडळिना विनम्र निवेदन आहे कि आपण या मुलभुत अधिकाराची पुनः आवश्यकता आहे कि नाही.

Saturday, September 20, 2008

शिवाजी राजांचे गुरू कोण?

शिवाजी राजांचे गुरू त्यांचे आई-वडिल आणि त्याहीपेक्षा अधिक तत्कालीन राजकारण असावे असे वाटते. तरी खाली काही प्रश्न आहेत -
प्रश्न उपस्थित करणे हा एक लोकप्रियता (तिहि फाजिल) मिळविण्याचा राजमान्य राजरस्ता झाला आहे. ह्या अश्या पोरकट व्यापामधे मि पडणार नव्हतो पण जबाबदारि म्हणुन् घेतलि सबब हा उत्तरान्चा सन्च. खरे तर या सर्व प्रश्नान्चि उत्तरे कानाखालि ओढणे एक हाच आहे.
इतिहास हा कधि हि तटस्थ व्रुत्ति ने लिहिला जातो.
इति + ह + आस = इतिहास
जो जसा घडला तसा लिहिला जातो.
यात जर - तर ला थारा नसतो. जे घडले तसेच्या तसे लिहिले जाते.

१. पुणे-जुन्नर भागातील शहाजी राजांची जहागिर अदिलशाही आणि मोघलांनी बेचिराख करून टाकली होती. त्या भागातच जिजाबाईंना पाठवण्यात शहाजीराजांचे कोणते राजकारण असावे?
आजकाल जशि नोकरि केलि जाते तशि नोकरि शहाजि राजे यान्चे काळात केलि जात नव्हति. मुघलान्कडे तर सैनिकाना पगारच दिला जात नव्हता तर लुटिचा हिस्सा मिळत होता. रोख पगारि सैनिक हि प्रथा मुळात शिवाजि राजानी सुरु केलि. त्यामुळे शिवाजि महाराज व जिजाबाइ येथे राहुन आपलि जहागिर व शेतिभाति साम्भाळतिल यात शुद्ध हेतु हाच असावा.कारण जरि जहागिर नसलि तरि शेति भाति तरि करणे गरजेचे होतेच. त्याच बरोबर् इतर् मराठि जनता हि शेति करुन निटनेटके राह्तिल.


२. जिजाबाईंशी जाधव घराण्यामुळे त्यांचे विशेष सख्य नव्हते म्हणावे की जिजाबाईंचा मुत्सद्दीपणा पाहून त्या आणि लहान राजे लांब राहून आपले स्वप्न पुढे चालवू शकतील असा त्यांना विश्वास होता हे कळत नाही. जिजाबाई पुण्यात स्थायिक होत असता त्यांच्यासह हुशार सल्लागार आणि अमात्य देण्यात शहाजी राजांचे डावपेच होते काय?


याला काहि अर्थ नाहि. आपल्या मुला बायको सोबत हुशार अमात्य देणे हे गरजेचे का नाहि वाटणार? राज्य कारभार चालविणे हे एक टिमवर्क असते. जरि जिजाबाई मुत्सद्दि असल्या तरि एकट्याचिच जबाबदारि वर सोडणे त्याना बरोबर् वाटले नसेल्.

३. तरूण वयात दहा-पंधरा मावळ्यांच्या साथीने राज्य उभारण्याचे स्वप्न पहाणे शक्य असले तरी साकारणे कठिण होते. शहाजीराजांचा याला अव्यक्त पाठिंबा होता काय?
अर्थातच का नव्हता. वेळो - वेळि तो प्रत्यक्ष दिसुनहि आला होता.

४. रामदास स्वामी आणि तुकाराम हे राजांना खचितच गुरूस्थानी असावेत परंतु राजकारणात किंवा राजांना घडवण्यात यांचा सहभाग किती?

हे दोघेहि सन्त म्हणुन अर्थातच मोठे आहेतच् पण रामदास स्वामिन्चे महत्व आणि सहभाग आहेच आणि तो श्लोकबद्ध हे झाला आहे. उदा. विजापुरहुन सरदार निघाला आहे अशि रचना करुन् एक सन्देश अफझलखानाच्या वेळि पाठविला होता.

Friday, August 29, 2008

एक तोळा देशभक्ती

आपण आपल्या देशावर किती प्रेम करतो?

जर हा प्रश्न एका लहान मुलाला विचारला तर तो हात जेव्हडे ताणता येतील तेव्हडे ताणून म्हणेल "एव्हड प्रेम करतो". तरुण मुलाला विचरल तर तो म्हणेल खूप प्रेम करतो... आणि दोन मिनीटानी समोरचा सिग्नल न बघता सुसाट निघून जाइल.

दोन वर्षपूर्वी मी इंडोनेशिया मध्ये गेलो होतो. तिथे सगळीकडे रंगरंगोटी केली होती. सगळी कार्यालये सजवली होती. मी सहज विचारलं तर अस कळालं की १ महिन्यापूर्वी त्यांचा स्वातंत्र्यदीन होता.

ह्याउलट जर तो मनुष्य आपल्यकडे आल असता तर.. अगदी १५ ऑगस्टला ही आला असता तरीही त्याला रस्त्यावर चिखलात पडलेले.... त्याच्यावरून गाड्या गेलेले.... काहींवर रीबॉकच्या बूटांचे ठसे उमटलेले झेंडे मिळाले असते. विश्वास बसत नसला तरीही हे सत्य आहे. मी स्वतः असे कित्येक झेंडे उचलून घरी आणून ठेवले आहेत.

काहींसाठी हा दिवस तर लाँग विकेण्डचा असतो... "कुठेतरी टुर वर जाउयात मस्त!"

काही लोक कसेबसे उठून पोरांना शाळेत सोडायला जातात. आणि हो.... आम्ही टी. व्ही. वरचा देशभक्ती पर पिक्चर बघतो हं! न्यूज वाहीन्यान्साठी हा दिवस भरपूर कमावण्यासाठी असतो. काहिही प्रश्न... करा एस एम एस!

अशीच आपली देशभक्ती... १ तोळा... १/२ तोळा!

आपण खरच प्रेम करतो आपल्य देशावर?

______________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">आपण खरच प्रेम करतो आपल्यावर?

देश म्हणजे काय? देशावर प्रेम म्हणजे कोणावर?

भारतातील भूमी म्हणजे देश?

का भारतीय संस्कृती म्हणजे देश?

का भारतीय माणसं म्हणजे देश?

जे प्रेम करण्याएव्हडे प्रगत असतात, त्यांना धर्म, भाषा ..... देश अशा कुठल्याच कारणांची आवश्यकता नसते. असे लोक दुसऱ्याच्या देशालाही मान देतात.

आपल्या राष्ट्रगीताला, सिनेमागृहात परदेशी लोकांनाही उभं रहिलेलं पाहिलं आहे, आणि आपल्या लोकांना बसलेलं.

स्वतःचा ज्यांना अभिमान आहे त्यांकडून सगळ्यांनाच योग्य मान मिळतो.

प्रेमाला देशाची बंधन नाहीत.

आणि बाकीचे............... त्यांना प्रेम आणि आपुअलकी वाटण्यासाठी देशाच्या सीमाही अपुऱ्याच.

__________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">नेते

आज कालच्या कोणत्या नेत्याच्या वागण्या मधून देशप्रेम व्यक्त होते. आठवा स्वातंत्र्य लढ्याचे दिवस , तेंव्हाचे नेते आणि त्यांच्या आवाहनांना प्रतिसाद देणारी जनता.

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">देशभक्तीची व्याख्या!

-

-

-

लहानपणापासून ते कॉलेजचे शीक्शण पूर्ण झालं तोपर्यंत तरी माझं माझ्या देशावर, ह्या भारतावर प्रेम होतं. आता तीच भावना मला बालीश वाटते. सध्या तरी स्वतः पूरता वीचार करायचा, जे आजूबाजूला घडतंय त्याचा आपल्यावर कूठलाही परीणाम होणार नाही याचीच खबरदारी घेत जीवन व्यतीत करणं, हा योग्य मार्ग वाटतो.

देशात राहून आपलं पोट भरण्याठी काम करणं व कर भरणं मला तरी हीच देशसेवा वाटते.

देशभक्ती वा देशप्रेम अमूक एका पद्धतीनेच व्यक्त करायला हवं असे नीर्देश असता कामा नयेत.

__________________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">संबंध
याचा संबंध देशप्रेमाशी कमी आणि सार्वजनिक स्वच्छतेशी जास्त वाटतो आहे. आधी अनेकदा म्हटल्याप्रमाणे जेव्हा सार्वजनिक स्वच्छता आणि सिव्हिक सेन्स आपल्याकडे येईल तो आपला सुवर्णकाल. परदेशातही अनेक लोक स्वातंत्र्यदिनाचा दिवस सुट्टी म्हणून घेतात. सगळे मानसिकतेवर अवलंबून आहे. कुठलीही गोष्ट त्याच इंटेंसिटीने वर्षानुवर्षे करणे अवघड असते.
आजच्या पिढीने (माझ्यासकट) पारतंत्र्य म्हणजे काय हे पाहिलेले नाही. त्यांच्या मनात देशप्रेमाविषयी तीच भावना येईल अशी अपेक्षा कितपत बरोबर आहे?
याचा अर्थ हा प्रतिसाद देशविरोधी आहे असा लावू नये. पण स्वातंत्र्यदिन साजरा करतना आपण नेमके काय करतो? आणि जे काही करतो त्यामुळे समाजाला कितपत फायदा होतो?
हॅम्लेट
_________________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">प्राधान्य देण्याची गरज...
देशभक्ती आहेच, त्यास दुसरा काही मतभेद असणे नाही.
पण देशप्रेमासमवेत सर्व ठिकाणी देशहितास प्राधान्य देण्याची गरज पूर्ण होत नाही. मी मागे एक चर्चाविषय येथे लिहिला होता, त्यात याबद्दल सविस्तर लिहिले होते. दुवा
तसे होईल तो दिवस सुदीन खरा.
___________________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">एक तोळा देशभक्ती नवीन
हा चर्चेचा प्रस्ताव सुद्धा किती लोकानी वाचला; त्यावर विचार केला, आपले मत मांडले?
चर्चा प्रस्ताव आला मंगळ., २९/०७/२००८ - १३:३९ त्यावर विचार मांडले आहेत केवळ ५ च. आज १ महिना होउन गेल्या वरही आपण अश्या प्रकारच्या चर्चेसही प्रतिसाद देत नाही किती दैव दुर्विलास हा! खरोखरच भारतमाता दुर्दैवी कि तिला हे असे कुपुत्र मिळाले.

Thursday, August 21, 2008

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

मराठी माणसं तशी चांगलीच असतो पण तरीही आपापसातील सौहार्दाची / सहकार्याची भावना ह्याची १००% भरवशाची नसते. माझा जन्म महाराष्ट्रातच झाला व शालेय शिक्षण इ. सुद्धा महाराष्ट्रातच झाले. पुढे कर्मधर्म संयोगाने मी मध्य प्रदेशात गेलो व तिथलाच झालो. मी माझ्या आईला म्हणालो, 'अग तिथली माणसे फारच चांगली आहेत;एकमेकांना मदत करतात'. त्यावर माझा बाबांचे उत्तर असे; ' अग जा गं, तो तुला सांगतो आणि तू ऐकतेस, असे कधी होत काय?' मराठी माणसांवरचा ठाम विश्वास (!) त्या शब्दामध्ये व्यक्त होत होता. पण तरीही मी तिथेच राहिलो. आणि माझा मराठी माणसांचा अनुभव तसाच सकारात्मकच राहिला होता. सध्या काही महिन्या पूर्वी मी परत महाराष्ट्रात आलो आहे आणि माझा मराठी माणसांचा अनुभव तसाच आहे. माझ्या मते जिथे मराठी माणूस सीमित संख्येत आहे तिथे तो फारच सुसंघटित आहे. पण महाराष्ट्रात मात्र दुहींचा गुणाकार आहे. जेथे जाल तेथे भांडण तटा आहेच.
जेव्हा दोन अनोळखी मराठी माणसे भेटतात तेव्हा ते एक तर हिंदी मध्ये संभाषण करतात व काहीश्या संशयाने वा खत्रुडपणाने वागतात (उदा. रेल्वे ट्रेन मध्ये प्रवासी मराठी सौजन्य इ. ) याच्या बरोबर उलट अन्य भाषिक आपल्या बांधवांशी सलोख्याने वागताना दिसतात.
सरते शेवटी हा प्रश्न राहतो की मग याचे उत्तर काय? महाराष्ट्रा बाहेरच मराठी माणूस नीट नेटका मिळून मिसळून राहतो व महाराष्ट्रा मध्ये त्यात भांडखोर राक्षस संचारतो की काय? असे असेल तर आपण मुंबई सह समस्त महाराष्ट्र अन्य भाषिकांना देऊन टाकवी आणि अन्यत्र जावे. जिथे आपण सुसंस्कृत पणे वागू. एकीने राहू.
_________________________________________________________________

असहमत
महाराष्ट्रा बाहेरच मराठी माणूस नीट नेटका मिळून मिसळून राहतो व महाराष्ट्रा मध्ये त्यात भांडखोर राक्षस संचारतो की काय?

नाही! महाराष्ट्राबाहेरही तो भांडतो. माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मी आपल्याला भुबनेश्वरला येण्याचे निमंत्रण देत आहे. म्हणजे खातरजमा होईल.

विनोद जरा बाजूला ठेवून माझे एक निरीक्षण सांगत आहे. माझ्या मते सर्व प्रांतीय आपल्या प्रांतातील लोकांबद्दल थोड्याफार फरकाने असेच म्हणत असतात. पाटीतल्या खेकड्यांची गोष्ट ओरिसातील लोकही अगदी चवीने सांगत असतात!

____________________________________________________________________

भावंडातच भांडणं होतात

-

-

-

आपले वीचार मला अजीबात आवडले नाहीत. आपण आम्हा महाराष्ट्रींना राक्शस म्हणता. आपण परप्रांतात रहायला काय गेले, तूम्हाला त्यांच सगळं गोड-गोड लागायला लागलं. महाराष्ट्र अन्य भाषीकांना देण्याएवजी आपणच सूस्त व आळशी असणाऱ्या मध्यप्रदेशात राहायला गेलात ते बरचं केलं. तेंव्हा आता तीकडचाच व त्यांचाच वीचार करा.

__________________________________________________________________

भावंडातच भांडणं होतात
भावंडातच भांडणं होतात: मान्य! पण त्यातही लगेच हमरीतूमरी वर येण्याची गरज नसते. पण आपण कुठेही आपसातील बंधूभाव व्यकत होउ देत नाहि. उलट त्याचे पर्यवसान हे मारामारीतच होते. एकुणच गोडीगुलाबिने वागणे हे मराठी रक्तातच नसते. हसून बोलणे शिकण्यास अजून कित्येक जन्मे वाट बघावी लागेल असे वाटते. विनोदी लेख, नाटके इ. हजारो वाहिन्या दिवस रात्र हसविण्याचा प्रयत्न करित असतात पण मराठी माणुस हसरा कधिच नसतो.
मध्य प्रदेश आळशी सुस्त इ. ताशेरे ओढणारे तुम्ही कोण ? माझ्या लेखात मी असेही लिहिले होते कि आता मि परत महाराष्ट्रातच आलो आहे. आणि माझा मराठी लोकांचा आलेला अनुभव मी मांडला. त्यातही मला टिपीकल मराठी अनुभव मिळाला. तुम्हीच माझा मुद्दा सिद्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
___________________________________________________________________

वो
:)

Tuesday, August 12, 2008

लॉबी फी

लॉबी फी तसेच लॉबी तंत्र म्हणजे लोकशाही तंत्र. वर्तमान पत्रामध्ये लेख छापून आणणे त्या त्या विशया तील तज्ञ मंडळींचे मत मतांतरे सर्व माध्यमात परत परत broadcast करणे याला अमेरिकन लोकशाही तंत्र म्हणतात. एनरोन वीज प्रकल्प येणार होता तेव्हा जरा आठवून तरी बघा. किती तरी लेख ई. छापून येत होते.

पण आपण मराठी मंडळी यात फारच मागास आहोत, त्यामुळेच तर ही दैन्यावस्था आहे.

घोडेबाजारातील सत्य

गेल्या आठवड्यात खासदारांच्या घोडेबाजाराचे सत्य उघडे पडले. खरोखरच अश्या प्रकारची देवाण घेवाण होतच असते पण ते सत्य चव्हाट्यावर आले. अमेरिकेत सुद्धा अश्या प्रकारची देवाण घेवाण होतच असते. पण तो पैसा त्या खासदाराच्या मतदारसंघात जन विकास कार्यान्मध्ये खर्च केला जातो. त्याल लौबी फी असे म्हणतात.

माझा मते भारतात ही अशीच लौबी फी सुरू करावी की ज्या योगे अश्या रकमेची देवाण जऱी झाली तरी त्याचा विनियोग जन सामान्यान्साठी होउ शकेल.